भारतीय राष्ट्रीय चिन्हे :
रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत केली .
१९११ ला याचे हिंदी भाषेत रूपांतर
करण्यात आले.
● राष्ट्रगीताचे प्रथम गायन २७ डिसेंम्बर १९११
ला कोलकत्ता येथील अधिवेशनात झाले होते.
● मूळ गीत पाच कडव्याचें आहे पण यातील
पहिल्या कडव्यास राष्ट्रगीत म्हणून मान्यता .
● राष्ट्रगीताला घटना समितीची मान्यता २४जाने
१९५० ला मिळाली.
● राष्ट्रगीत गण्यास ५२ सेकंदाचा कालावधी
लागतो.
● रवींद्रनाथ टागोर यांनीच राष्ट्रगीताचा इंग्रजी
अनुवाद "Morning Song Of India" या
नावाने केला.
२) राष्ट्रीय गीत :-
● वंदे मतरम् या राष्ट्रीय गीताची निवड बंकिंचंद्र
चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतुन
करण्यात अली .
● राष्ट्रीय गीताचे प्रथम गायन १८९६ च्या
कोलकत्ता अधिवेशनात झाले.
३) राष्ट्रीयचिन्ह :-
● भारताचे राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा आहे.
● याची निवड सम्राट अशोकाच्या सारनाथ
येथील स्तंभा वरून झाली .
● भारत सरकारने याचा सावकार २६ जानेवारी
१९५० ला केला .
● राष्ट्र चिन्हात सिंह,घोडा व बैल या प्राण्यांची
प्रतिकात्मक चित्र आहेत .
● चार सिंहन पैकी तीन सिंह पुढच्या बाजूस व
एक पाठीमागे आहे .
● राष्ट्रचिन्हाच्या खालच्या बाजूस घोडा व
डाव्या बाजूस बैल असे धम्मचक्र आहे.
● राष्ट्रचिन्हाखाली "सत्यमेव जयते" हा "मुंडक
उपनिषदातून घेतलेला संदेश देवनागरी लिपीत
आहे .
● सत्यमेव जयते हे वाक्य पं. मदनमोहन
मालवीय यांनी सुचवले .
३) भारतीय राष्ट्रधवज :-
● २२ जूलै १९४७ ला घटना समितीने तिरंगा
ध्वजास राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली .
● तिरंग्याची रचना मच्छलीपटनंम् येथील पिंगली
वेंकय्या हयानीं केली.
● तिरंग्यात सर्वात वर केशरी ,मध्यभागी पांढरा
व सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा आहे.
● केशरी रंग हा शौर्य व त्यागाचे प्रतीक आहे.
● पांढरा शांतता व पावित्र्याचे .
● हिरवा समृद्धीचे प्रतीक.
● मध्यभागी सारनाथ येथील अशोक
स्थंभावरून घेतलेले निळसर रंगाचे अशोक
चक्र आहे जे गौतम बुद्धाच्या उपदेशा नुसार
अष्टांग मार्गाचे प्रतीनिधीत्व व न थांबणाऱ्या
गती व प्रगतीचे द्योतक आहे .
● यात २४ आरे आहेत.
● राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे गुणोत्तर २:३
आहे.
४)राष्ट्रध्वजाचा आकार :-
- अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या विमानावर
४५०×३०० mm तर राजकीयदृष्ट्या
महत्वाच्या व्यक्तींच्या मोटारीवर २५०×१००
mm. आकाराचा तिरंगा लावतात.
५) राष्ट्रीय पंचांग( Calander ): -
● भारताचे राष्ट्रिय कॅलेंडर शक कालगणनेवर
आधारित ३६५ दिवसाचे आहे . इंग्रजी
कॅलेंडरच्या ७८ वर्ष मागे आहे .
● याला २२ मार्च १९५७ ला मान्यता भेटली.
● राष्ट्रीय कॅलेंडर नुसार नवंवर्षाची सुरुवात चैत्र
शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडीपाडव्याला
(२२मार्च) होते. लीप वर्षात २१ मार्च ला
सुरवात.
६) राष्ट्रीय खेळ :- हॉकी
● १९२८-५६ दरम्यानच्या सर्व ऑलम्पिक
मधील(६) भारताने स्वर्णपदक मिळवले.
७) राष्ट्रीय फळ :- आंबा .
● उष्ण कटिबंधीय प्रदेशात व्यापक प्रमाणात
येणार आणि महत्वाचे फळ आहे.
● मेग्नीफेरा इंडिका हे त्याचे शास्त्रीय नाव आहे.
८)राष्ट्रीय जलचर :-
● गोड्या पाण्यातील डॉल्फिन हा राष्ट्रीय जलचर
प्राणी आहे.
● हा प्राणी भारत ,नेपाळ,भूतान आणि
बांगलादेश मधील गंगा,मेघन, ब्रह्मपुत्रा आणि
बांगलादेशच्या कर्णफुली नदीत आढळतो.
Comments
Post a Comment